उन्हाळ्यात कैरी खाल्याने होणार हे चार फायदे !
| | |

उन्हाळ्यात कैरी खाल्याने होणार हे चार फायदे !

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या उन्हाचा चांगलाच पारा तापत आहे. उन्हाळा म्हणजे आंब्याचा हंगाम. या ऋतूत लोकांना भरपूर आंबे खायला आवडतात. पिकलेले आंबे चवीला छान लागतात पण कच्चे आंबे अर्थात कैरीही चवीला अप्रतिम लागते.  कैरी ही चवीला थोडी गोड आणि आंबट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. कैरी ही एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाही, जर तुम्ही…

पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !
| |

पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे ; माजी मंत्री भुजबळ यांचे वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचसोबत पवार कुटुंब देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील पवार कुटुंबीयांनी एकत्र यावे असे आवाहन केले होते. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला…

काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” ; मंत्री बावनकुळे !
| | |

काँग्रेस नेते दहशतवाद्यांना “निर्दोष” ; मंत्री बावनकुळे !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म…

मध्यरात्री कार आणि ट्रेलरची जबर धडक : चार जण जागीच ठार !
| | | | |

मध्यरात्री कार आणि ट्रेलरची जबर धडक : चार जण जागीच ठार !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता भंडारा येथील राष्ट्रीय महामार्गावरील साई प्रसाद हॉटेलसमोर रविवारी रात्री भीषण अपघात घडला. यामध्ये बोलेरो कार आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या अपघातात मृतांमध्ये अशोक फुलचंद देहरवाल (४८ वर्षे, नागपूर), शैलेंद्र लेखाराम…

रावेर तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात :  तीन वर्षीय मुलासह वडील जागीच ठार !
|

रावेर तालुक्यात दुचाकीचा भीषण अपघात : तीन वर्षीय मुलासह वडील जागीच ठार !

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील बोर घाटात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय 30) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा ऋतिक बोडोले यांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी…

जळगाव महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होते वाळूचोरी !
|

जळगाव महसूल प्रशासनाच्या नाकावर टिच्चून होते वाळूचोरी !

आकाशवाणी चौकात वाळूचोर देतात रात्रभर पहारा जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून रात्रीच्या सुमारास वाळू चोरी मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही गावात सध्या स्थितीत वाळू उपलब्ध होत आहे. तर महसूल प्रशासन नेहमीच म्हणते कि जिल्ह्यात वाळू चोरी होत नसल्याचा दावा करीत आहे. मात्र जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून महसूल प्रशासनाच्या नाकावर…

मुलगा म्हणतो… वेळ आल्यास गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही ; नवनीत राणा !
| | |

मुलगा म्हणतो… वेळ आल्यास गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही ; नवनीत राणा !

अमरावती : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी नाव व धर्म विचारात पर्यटकांना गोळ्या घातल्या तसेच कलमा वाचायला लावला, ज्यांना कलमा वाचता नाही आला त्यांना मारून टाकण्यात आले. यातून दहशतवाद्यांनी केवळ हिंदूंनाच टार्गेट केल्याचे स्पष्ट झाले. यावर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या मुलाचे उदाहरण दिले…

सौदा पावती करून खरेदी देण्यास टाळाटाळ : मनोज वाणीला अटक !
|

सौदा पावती करून खरेदी देण्यास टाळाटाळ : मनोज वाणीला अटक !

जळगाव : प्रतिनिधी जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करीत फसवणूक केल्याप्रकरणी मनोज लीलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी) यास अटक करण्यात आले. त्यास न्यायालयात हजर केले असता २८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख…

बिबट्याची दहशत वाढली : शेतकरी बचावला तर बकरी केली फस्त !
| |

बिबट्याची दहशत वाढली : शेतकरी बचावला तर बकरी केली फस्त !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील डोंगरकठोरा शेत शिवारात डोंगरदे वस्तीच्या मागील शेतात केळीच्या पिकास पाणी भरण्यास गेलेल्या शेतकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला मात्र, प्रसंगवधान राखत शेतकऱ्यांने बिबट्याच्या तोंडावर माती फेकली व जोर जोरात आरडा ओरड केल्याने बिबट्या तेथुन पळाला, तर या बिबटयांने एक बकरी फस्त केलेली दिसुन आली आहे. बिबट्‌या सह एक त्याचे पिल्लू देखील सोबत असल्याने…

सापळा रचून गावठी कट्टा विकण्यापुर्वीच संशयिताला एलसीबीने घेतले ताब्यात !
|

सापळा रचून गावठी कट्टा विकण्यापुर्वीच संशयिताला एलसीबीने घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी चाळीसगावला गावठी कट्टा विक्री करण्यासाठी जात असलेल्या मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) याच्या सापळा रचून बसलेल्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी कट्टा, पाच जीवंत काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा मुद्दसीर नझर सलीम…