त्रस्त शेतकर्याने कोबी पिकात फिरवला रोटावेटर
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यानी कर्जमाफ होणार असल्याची आशा होती मात्र ती आशा मावळल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना ताज्या असतांना आता सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे गट नं. 490 या ठीकाणी त्र्यंबक सखाराम शेळके या शेतकर्याची शेती असून एक एकर क्षेञात त्यांनी कोबी पिकाची लागवड केली. पिक चांगले येऊनही बाजारात कवडीमोलाने…