जळगावात मोठी दुर्घटना टळली! अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्याने तिघांचे प्राण वाचले
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या थरारक दुर्घटनेत ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या तिघांचे अग्निशमन दलाच्या धाडसी बचावकार्यामुळे प्राण वाचले. या घटनेत ९१ वर्षीय वृद्ध आणि त्यांचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहितीनुसार, रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२)…