…तर सरकारला सोडणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काही ओबीसी नेत्यांनी मोर्चा काढला म्हणून जर सरकारने आमचे आरक्षण रद्द करण्याचा विचार केला तर सरकारला सोडणार नाही, मग सांगतोच सरकारला असे म्हणत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर आरक्षण रद्द करणाऱ्यांनाही आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. जर तुम्हाला…