पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अनोखे आवाहन; हार-तुरे नको, विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा!
पाळधी | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि नागरिकांनी हार, पुष्पगुच्छ अथवा महागड्या भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या व अन्य शैक्षणिक साहित्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. समाजातील दुर्बल आणि…