राज्यात नवी कामगार संहिता लागू करण्याचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकार राज्यात नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. या संहितेनुसार आठवड्यात ४८ तास काम करण्याची अट कायम ठेवून कामाचे वेळापत्रक लवचिक करण्याचा प्रस्ताव आहे. कामगारांना तीन ते चार दिवसांत ४८ तास काम पूर्ण करून उर्वरित दिवस भरपगारी सुट्टी घेता येणार आहे. कामाचे तास कामगार आणि मालक यांच्या संमतीने ठरवले जाणार…